आजच्या जमान्यात पती-पत्नीमधील किरकोळ वादातून मोठ्य घटना घडताना दिसत आहेत. मात्र, पत्नीने शहर सोडण्यास नकार दिल्याने चारित्र्याचा संशय घेऊन रागाच्या भरात पतीने तिची थेट हत्या केल्याचा प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f7a5bc71-ca18-11e8-81a4-7572114b8a4a’]
[amazon_link asins=’B00IZ94A6S,B00IZ97K3I,B00N2G0428′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’08f11343-ca19-11e8-be7a-f57c5009562e’]
बालिकेचे अपहरण करणाऱ्या महिलेला अखेर अटक
त्याने दिलेल्या माहितीनुसार पत्नीसोबत दिल्ली सोडून आझमगडला राहण्यास जाण्यासाठी बऱ्याचदा भांडणे होत होती. त्याला आझमगढला राहायचे होते. मात्र, पत्नीचा त्याला विरोध होता. यामुळे त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. २ आॅक्टोबरलाही याच गोष्टीवरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आफताबने घरातील चाकूने तिचा गळा कापला. तसेच तिचा गळा ओढणीने दाबून खुन केला व तो पळून गेला होता.